Skip to content
Breaking Live
डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले

परीक्षेच्या तोंडावर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

परीक्षेच्या तोंडावर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

मुंबई : Apr 02, 2021 • 12:00 AM 1418 views
राज्यात 23 एप्रिलपासून दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. मात्र या ऑफलाईन परिक्षांना दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे.

विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, वर्षभर शिक्षण ऑनलाईन केले मग आता परीक्षा ऑनलाईन का? असा प्रश्न उपस्थित करत मुंबईत शिवाजी पार्कवर आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलन करणार्‍या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यायला विरोध केला आहे. वर्षभर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेतले आता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

या मागणीसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विद्यार्थांनी एकत्र येऊन शिवाजी पार्क येथे आंदोलन केले आहे.

राज्यातील वाढता कोरोना संसर्ग पाहता राज्य सरकार दहावी-बारावी ऑफलाईन परीक्षेबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहीले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply