Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

सावधान ः जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडणार

सावधान ः जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडणार

अहमदनगर । वीरभूमी- Sep 29, 2021 • 12:00 AM 3160 views
दोन दिवसापासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस होत असल्याने सर्वच्या सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील धरणेही ओव्हरफ्लो झाल्याने ओव्हरफ्लोचे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावत आहे.

जायकवाडी धरणातील पाणीसाठा 92 टक्क्यांवर गेल्याने आज बुधवारी सकाळी 11 वाजता 18 दरवाजे उघडले जाणार आहेत. यामुळे प्रशासनाच्यावतीने गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दोन दिवसापासून राज्यातील अनेक भागात पावसाने दाणादाण केली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत तर काही धरणे ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा, निळवंडी, आढळा आदी धरणासह नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यातच हवामान विभागाने आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

धरणे ओव्हरफ्लो झाल्याने वरील धरणाचे पाणी जायकवाडी धरणात पोहोचत आहे. यामुळे आज बुधवारी सकाळी जायकवाडी धरणातील पाणीसाठ 92 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे खबरदारी म्हणुन जायकवाडी धरणातून आज बुधवार दि. 29 रोजी 18 दरवाजा उघडले जाणार असून गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply