कोरोना बाधितांचा आकडा घटला
संगमनेर टॉपवरच । दुसर्या क्रमांकावर श्रीगोंदा
अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या एकुण आकडेवारीत शनिवारच्या तुलनेत थोडीशी घट झाली आहे. आज रविवारी जिल्ह्यात तब्बल 719 कोरोना बाधित आढळले आहेत. आकडेवारी कमी झाली असली तरी हा आकडा मोठा असल्याने चिंता कायम आहे.(ahmednagar corona update)
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमनेर (sangamner) तालुका पुन्हा टॉपवर आला आहे. तर दुसरा क्रमांक श्रीगोंदा (shrigonda) तालुक्याचा लागतो. तर तिसरा क्रमांकावर अकोले व त्याखालोखाल पारनेर (parner) तालुका आहे.
आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 207, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 291 तर अँटीजेन चाचणीत 221 असे 719 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 184, श्रीगोंदा 78, अकोले 64, पारनेर 56, राहाता 54, कोपरगाव 41, कर्जत 34, नगर शहर 33, शेवगाव 31, नगर ग्रामीण 30, राहुरी 26, नेवासा 22, पाथर्डी 20, जामखेड 18, श्रीरामपूर 16, इतर जिल्हा 11, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.
कोरोना संगर्स रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नियमित स्वच्छ हात धुवावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमनेर (sangamner) तालुका पुन्हा टॉपवर आला आहे. तर दुसरा क्रमांक श्रीगोंदा (shrigonda) तालुक्याचा लागतो. तर तिसरा क्रमांकावर अकोले व त्याखालोखाल पारनेर (parner) तालुका आहे.
आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 207, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 291 तर अँटीजेन चाचणीत 221 असे 719 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 184, श्रीगोंदा 78, अकोले 64, पारनेर 56, राहाता 54, कोपरगाव 41, कर्जत 34, नगर शहर 33, शेवगाव 31, नगर ग्रामीण 30, राहुरी 26, नेवासा 22, पाथर्डी 20, जामखेड 18, श्रीरामपूर 16, इतर जिल्हा 11, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.
कोरोना संगर्स रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नियमित स्वच्छ हात धुवावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.