Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अखेर राज्यातील धार्मीक स्थळे, मंदिरे उघडण्याचा मुहूर्त ठरला

अखेर राज्यातील धार्मीक स्थळे, मंदिरे उघडण्याचा मुहूर्त ठरला

मुंबई । वीरभूमी- Sep 24, 2021 • 12:00 AM 2422 views
सोमवार दि. 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील धार्मीक स्थळे, मंदिरे दि. 7 ऑक्टोबर पासून उघडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाने भाविकांसह भाजपाने समाधान व्यक्त केले आहे.

अनेक महिण्यापासून बंद असलेली मंदिरे, धार्मीक स्थळे उघडण्याची मागणी होत होती. एवढेच नव्हे तर मंदिरे उघडण्यासाठी भाजपाने आंदोलन केले होते. मात्र कोरोना संसर्गामुळे मंदिरे उघडण्याचे शासनाकडून टाळले होते.

मात्र राज्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन टप्प्याटप्याने निर्बंध शिथिल केले जात आहेत. सध्या कोरोना संसर्ग कमी झाला असून राज्यातील शाळा दि. 4 ऑक्टोबर पासून उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील धार्मीक स्थळे, मंदिरे, प्रार्थनास्थळे दि. 7 ऑक्टोबर पासून खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंदिरे उघडण्यास परवानगी दिली असली तरी राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे. याची जबाबदारी देवस्थान व्यवस्थापनाकडे देण्यात आली आहे.

मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपा, मनसे या राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. मात्र नुकताच झालेला गणेश उत्सवातही मंदिरे उघडण्यात आली नव्हती. मात्र राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा आढावा घेत दि. 7 ऑक्टोबर पासून मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांसह भाजपाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply